कोंकण
-
रत्नागिरीत आढळले चार वाघ आणि सहा ब्लॅक पँथर; वनविभागाची माहिती
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या वन वनक्षेत्रात ४ नर जातीचे वाघ तसेच ६ ब्लॅक पॅंथर असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई…
Read More » -
समुद्रात गायब झालेली ‘पाकिस्तानी’ बोट; 52 अधिकारी, 600 पोलिसांचा हेलिकॉप्टरसह संपूर्ण रायगडात शोध सुरू
रायगड : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील समुद्रकिनान्यावर संशयास्पद प्रकार समोर आला होता येथे रात्रीच्या अंधारात संशयास्पद बोट आढळली (बोटीचा काही…
Read More » -
गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक; पाचवीत ल्या मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने ५ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. घरी…
Read More » -
सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृतरीत्या राज्यातील पहिला ‘एआय’ युक्त जिल्हा झाला.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि मार्बल कंपनी यांच्यात ‘एआय’ बाबत सामंजस्य करार करण्यास राज्याच्या मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता…
Read More » -
चिपळूण नगर परिषदेचे स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेंटर सुरू करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल -पालकमंत्री उदय सामंत
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेने स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेंटर सुरू करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल उचलले आहेअशा प्रकारचा…
Read More » -
खड्डेमय रस्त्यातून प्रवासाचा हा शेवटचा गणेशोत्सव, पुढील वर्षी महामार्ग पूर्ण- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचा 364 पैकी 21 किलो मीटरचा रस्ता शिल्लक असून त्यात साडेचार किमीचा डबल लेन रस्ता शिल्लक आहे.…
Read More » -
साडेपाच लाख खैर रोपांचे शेतकऱ्यांना मोफत वाटप; वणवामुक्त अभियानामध्ये शेतकऱ्यांनी जबाबदारी घ्यावी – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : प्रेक्टिकली अभ्यास केलेला शेतकरी देखील ज्ञानापेक्षा मोठा असतो, हे देखील अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. वणवामुक्त अभियान जर आपल्याता…
Read More » -
बारसूतील कातळशिल्पांच्या जतनासाठी निधी वापरा; हायकोर्टच्या खंडपीठाचे आदेश !
मुंबई : कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा, या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी…
Read More » -
तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करावे; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
मुंबई – महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन…
Read More » -
टोल फ्री १०८ रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांची ग्वाही
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा देणाऱ्या व बारा तास काम करणाऱ्या टोल फ्री १०८ रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न त्यांच्या…
Read More »