कोंकण
-
विराट कोहलीचे १५ फूट भव्य चित्र निवती समुद्रकिनारी साकारले; सिंधुदुर्गच्या अल्पेश घाटे यांची कलाकृती चर्चेत
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील कुडाळ-पाट परिसरातील सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे तब्बल 15…
Read More » -
मुंबई आणि कोकणाला पावसाचा इशारा; पुढील ४८ तासांत होणार मुसळधार पाऊस
मुंबई : राज्यात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने…
Read More » -
कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर
रत्नागिरी :- सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७…
Read More » -
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी
मुंबई : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बावनदी, वांद्री, संगमेश्वर…
Read More » -
दुर्मीळ समुद्री पाहुणा मुखवटा असलेला बुबी पक्षी मुर्डी परिसरात सापडल्याची नोंद
दापोली : मुर्डी (ता. दापोली) समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक…
Read More » -
रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयस्थंभावर आकर्षक क्लॉक टॉवरचे लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालया समोर, जयस्थंभ येथे आकर्षक क्लॉक…
Read More » -
नारायण राणे हे असेच मोठे झाले नाहीत, त्यांनी त्यासाठी मर्डरही केले – मंत्री भरत गोगावले यांचे वादग्रस्त विधान
सिंधुदुर्ग : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्य सध्या वादाचा विषय ठरत…
Read More » -
कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा !
मुंबई : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 27 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 29 जून 2025 रोजचे 11.30…
Read More » -
रायगडमध्ये पर्यटन स्थळी निष्काळजीपणा जीवावर; तीन महिन्यांत १३ जणांचा बुडून मृत्यू!
रायगड : पावसाळा सुरू झाले की मोठ्या प्रमाणावर वर्षा सहलीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडतात पण अनेक वेळा हा त्यांच्या…
Read More » -
वंदे भारत एक्सप्रेस 16 किंवा 20 डब्यांची चालवा; प्रवासी संघटनेची मागणी.
मुंबई : कोंकण मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यांना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. सद्यस्थितीतील एक्सप्रेसचे ८ डबे…
Read More »