कोंकण
-
गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री…
Read More » -
मुख्य बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण; रत्नदुर्ग किल्ल्यावर लिफ्टसाठी 1 कोटींचा निधी – उदय सामंत
रत्नागिरी : “रत्नागिरी, रत्नदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी…
Read More » -
प्रवाशांवर आर्थिक बोजा टाकून गेल्या तीन महिन्यात एसटी आगाराला 1 कोटी 35 लाखांचे उत्पन्न.
मुंबई : आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी विभागाला भाडेवाढीचा फायदा झाला असून एसटीच्या उत्पन्नात दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाखांची भर…
Read More » -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे शिवरायांचा 91 फूट उंच पुतळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पूजन
सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते…
Read More » -
भारत-पाक तणावाचा फटका! गोव्यात पर्यटन ठप्प, हॉटेल बुकिंग्ज रद्द
मुंबई : भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. राज्यातील हॉटेल व्यवसायावर याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येत…
Read More » -
भारतीय नौदलाचा इशारा: मासेमारी प्रतिबंधित क्षेत्रात शिरताच गोळीबार केला जाईल
रत्नागिरी :- भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये…
Read More » -
शक्तिपीठ महामार्गावरील तेरा गावातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्गाचे काम सुरु होणार नाही – मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातून जाणान्या शक्तिपीठ महामार्ग तेरा गावातून जाणार आहे. या सर्व गावांमध्ये खासदार नारायण राणे मी स्वतः व भाजप…
Read More » -
काजू बोंडांपासून हरित क्रांती: इथेनॉल, जैव रंग आणि रसायनांची निर्मिती
सावंतवाडी : काजू बोंडावर प्रकिया करून इथेनॉल जैव रंग व जैव रसायने निर्माती करण्यात येणार आहे. त्यासाठी माणगाव येथील हेडगेवार…
Read More » -
राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11मे रोजी होणार अनावरण.
सिंधुदुर्ग दि ३(प्रतिनिधी) मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. 11…
Read More » -
रत्नागिरीतील थिबाकालीन बुद्धविहार जागा वादप्रकरणी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या जागेवर होणाऱ्या कम्युनिटी सेंटर विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने…
Read More »