कोंकण
-
शिरवलीतील सृष्टी कुळ्ये हिची यूपीएससीमध्ये यशस्वी झेप; देशात 831 वा क्रमांक
लांजा : बेताची परिस्थिती, शिकवणी नाही, तरीही असलेल्या परिस्थितीचा सामना करत आणि परिस्थितीचा कोणताही विचार न करता जिद्द, चिकाटी व…
Read More » -
अविराज गावडे भारतीय संघात झळकावा; पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा
रत्नागिरी : आज रत्नागिरी साठी विशेषता कोकणासाठी आनंदाचा दिवस आहे लंडनमध्ये क्रिकेटची कौन्टी स्पर्धा होतात त्यामध्ये खेळण्यासाठी महाराष्ट्रातील दोघांची निवड…
Read More » -
कणखर वक्ता आमदार भास्कर जाधव यांचा भावनिक पैलू समोर
रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा आक्रमक व कठोर स्वभावाचे दर्शन अनेक वेळा होते अनेकदा राजकीय मंडळींनाही…
Read More » -
कुलिंग व्हॅन सेवा सुरू; पालकमंत्री उदय सामंत यांनी केली प्रत्यक्ष वाहनचालना
सिंधुदुर्ग : सिंधुरत्न समृध्द योजनेतर्गत जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरिता पणन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत…
Read More » -
६६ वा महाराष्ट्र स्थापना दिन;मंत्री उदय सामंत यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना – रत्नागिरीच्या विकासासाठी जनतेच्या सहकार्याचे आवाहन
रत्नागिरी : विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे काम महाराष्ट्र शासन करतय. त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय. पांढरा समुद्र…
Read More » -
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जलवाहतूक आणि जहाजबांधणी महत्त्वाची – मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योगांचे जाळे वाढेल त्यातूनच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. दरडोई उत्पन्नातही भर पडेल व या…
Read More » -
सिंधुदुर्ग ठरला देशातला पहिला ‘ए -आय ‘युक्त जिल्हा…! नितेश राणे यांची घोषणा
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) – आजच्या महाराष्ट्र दिनाचे आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेच्या दिवसाचे औचित्य साधत आजपासून जिल्ह्याच्या कारभारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए…
Read More » -
६६ व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन
रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री उदय…
Read More » -
रत्नागिरी पोलिसांनी समुद्रात बुडणाऱ्या १६ तरुणांचे प्राण वाचवले
रत्नागिरी : दि. 29 रोजी पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील पावस रनपार गावातील ऐकून 16 तरुण हे मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स केमिकल…
Read More » -
रात्री 11 नंतर शीतपेय विक्री केल्यास मेडिकल दुकानदाराला ५० हजारांचा दंड
रत्नागिरी : 24 तास सेवा देणान्या मेडिकल स्टोअर्सना आता रात्री 11 नंतर शीतपेय विकता येणार नाहीत. रत्नागिरी पोलिसांनी दिवस-रात्र सेवा…
Read More »