कोंकण
-
मिऱ्या येथे 40 फूट समुद्रात नव्या बंधाऱ्याची उभारणी, उदय सामंत यांनी केली पाहणी
रत्नागिरी– मिन्या धुपप्रतिबंधक बंधान्याचे सुमारे १२०० मीटरच्या टप्प्याचे काम गतीने सुरू झाले आहे परंतु हा बंधारा स्थानिकांच्या सात बारा उतारावर…
Read More » -
विविध पिकांवरील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न्या..! – शरद पवार
वेंगुर्ले (राजन चव्हाण )– वेंगुर्ले इथल्या फळ संशोधन केंद्रात विविध पिकांवर आतापर्यंत जे संशोधन झाले आहे आणि भविष्यात जे संशोधन…
Read More » -
पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे वडील रवींद्र सामंत यांना ‘जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील प्रथितयश उद्योजक रवींद्र सामंत यांना कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा ‘रत्नागिरी जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ हा…
Read More » -
रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित – पालकमंत्री उदय सामंत यांचा थेट संवाद
रत्नागिरी : रत्नागिरीतून 20 जण जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते मात्र ते श्रीनगर मध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी- उद्योग…
Read More » -
२४-२५ एप्रिलला शरद पावरांचा वेंगुर्ला-आंबोली दौरा फालसंशोधन केंद्र-नाथ पै स्मृती केंद्र-ऊस संशोधन केंद्राला भेट..!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राज्यसभा खासदार शरद पवार हे येत्या गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५…
Read More » -
आयुष्यात आपण परत कधीच भाजपमध्ये जाणार नाही..! -निलेश राणे
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)-“आयुष्यात आपण परत कधीही भाजपामध्ये जाणार नाही, शेवटपर्यंत शिवसेनेतच रहाणार..,धनुष्यबाण हा शेवट…! ‘फूलस्टॉप ‘…!” ही मी तुम्हाला खात्री देतो’…
Read More » -
मी गोमूत्र फार पितो, ते आरोग्यासाठी फार चांगले असते -नितेश राणेंचं विधान चर्चेत
मुंबई : आक्रमक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले…
Read More » -
चिपी विमानतळ विकासाला गती – पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकान्यांची मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी अधिकान्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना…
Read More » -
भाजप-शिवसेनेत वाढीचा संघर्ष; त्यामुळे दोघे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार आहेत – माजी खासदार विनायक राऊत
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत, कुटुंबातच कसे वाद आहेत हे जाहीर पणे…
Read More » -
आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह ४५० जणांवर कोर्टात आरोपपत्र दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसी येथे ९ महिन्यांपूर्वी जनावराचे शीर सापडल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढला आला होता. या मोर्चादरम्यान…
Read More »