कोंकण
-
कोकणाशी जोडला जाणार आणखी एक नवा पूल; कोयनेवरील केबल पुलाचे काम सुरू
रत्नागिरी : भविष्यात कोकणाला जोडण्यासाठी आणखी एका मार्ग तयार करणाऱ्या कोयनेवरील केबल पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. नव्या अत्याधुनिक स्थापत्य रचनेतून…
Read More » -
टॅक्सीचालकाचा गैरवर्तनाचा अनुभव; काश्मीरमध्ये कुडाळच्या पर्यटक महिलेसोबतचा धक्कादायक प्रकार
कुडाळ : काही दिवस आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रीती कदम यांना काश्मीर दोचादरम्यान एका टॅक्सी चालकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे हल्ल्याची…
Read More » -
सिंधुदुर्ग दोडामार्गमध्ये अनधिकृत मदरशावर पोलिसांची कारवाई; दोन अवैध तलवारी जप्त
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग दोडामार्ग येथील साटेली-भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशातून पोलिसांनी अवैध दोन तलवारी जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या…
Read More » -
अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला; पोलीस आणि अधिकाऱ्यांची धावपळ
रत्नागिरी : मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि…
Read More » -
डिसेंबरमध्ये जिल्हा क्रीडा संकुल जनतेच्या सेवेत – उदय सामंत
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यात जिल्हा क्रीडा संकुलाची…
Read More » -
हवामान बदलाचे परिणाम: हापूस आंब्याचे उत्पादन यंदा 25 टक्केच
मुंबई : बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा २५ टक्केच राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे मे महिन्यात आंबा…
Read More » -
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांची रेल्वे अयोध्येला रवाना सुरक्षित जा, सुरक्षित या उदय सामंत मंत्री सामंत यांनी दिल्या शुभेच्छा.
रत्नागिरी: आपल्या घरातलं कुटुंब हे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेले आहे. आपल्याला आशीर्वाद मागण्यासाठी हे सर्वजण निघालेले आहेत. अशा पध्दतीची वागणूक…
Read More » -
रत्नागिरी, सिंधुदुर्गात वानर-माकड निर्बिजीकरण केंद्र सुरु करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन.
रत्नागिरी : कोकणात वानर, माकडांनी घातलेल्या उच्छादांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात माकड…
Read More » -
खरेदीपूर्वी दुकानदाराचा धर्म विचारा; मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा.
रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे…
Read More » -
चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथे आज दुर्देवी घटना घडली आहे येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह…
Read More »