कोंकण
-
कोकण रेल्वे सावंतवाडी टर्मिनससाठी आता ईमेल मोहीम
रत्नागिरी – कोकण रेल्वेमार्गावर सावंतवाडी येथे टर्मिनस होण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता हर घर ईमेल मोहीम हाती घेतली…
Read More » -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ रेल्वे गाड्यांना कुठेच थांबा नाही
सावंतवाडी- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत.त्यातच आता काल शुक्रवारपासून सुरू झालेल्या मडगाव-चंदीगड…
Read More » -
माझी लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत पोहोचविणे सर्वांची जबाबदारी – सामंत
रत्नागिरी – महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत…
Read More » -
रत्नागिरी -समुद्राच्या लाटांमुळे गणपतीपुळे मंदिराच्या संरक्षक भिंतीची पडझड
रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे समुद्री लाटाही मोठ्या प्रमाणात उसळत आहेत. मोठ्या लाटांच्या तडाख्यामुळे गणपतीपुळे येथील…
Read More » -
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे अंगणवाडी सेविकेच्या बेतले जीवावर…
मुंबई – महिलांना आर्थिक आधार देणेसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा घाईघाईतच 28जूनला केली.त्यानंतर त्यात अनेक सुधारणा केल्या.जागृती…
Read More » -
तोंड सांभाळून बोला रामदास भाई, दापोली तुमची एकट्याची जहागिरी नाही
रत्नागिरी – लोकसभा निवडणुकीनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास…
Read More » -
मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेस ला उद्घाटना चा मुहूर्त अखेर गावला…
मुंबई,दि.26 (प्रतिनिधी) मुंबई-मडगांव-मुंबई या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस च्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर नक्की झाला असून उद्या …
Read More » -
स्वच्छ भारत अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा भारतात दुसरा..
रत्नागिरी (प्रतिनिधी) स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारी मुक्त गावांमध्ये एप्रिल, मे या सलग महिन्यात रत्नागिरी जिल्ह्याने भारतात दुसर्या क्रमांकावर भरारी घेतली…
Read More » -
कोकणातील गुहागर येथून सोडण्यात आलेल्या बागेश्री कासवाने एक हजार किमीचा प्रवास करत गाठले केरळ…
रत्नागिरी (प्रतिनिधी): ऑलिव्ह रिडले कासवांच्या अभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरीतील गुहागर येथून सोडण्यात आलेले बागेश्री कासव एक हजार किमीचा प्रवास करत …
Read More » -
घरेलू कामगारांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांचे आवाहन
रत्नागिरी (प्रतिनिधी) घरेलू कामगारांसाठी ज्या कल्याणकारी योजना आहे. त्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा या दृष्टीने रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत…
Read More »