कोंकण
-
सावधान! ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ येत्या 48 तासात कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता!
मुंबई दि.6 (प्रतिनिधी)कोकणसह, मुंबई, पालघर आणि गुजरातच्या किनारपट्टी भागाला येत्या 48 तासात ‘बिपरजॉय’ नामक चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याने…
Read More » -
शेळ्या-मेंढ्या कुणाच्या? न्यायालयीन प्रक्रियेत 1800 शेळ्या मृत्यूमुखी..
रत्नागिरी (प्रतिनिधी)रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध रित्या निर्यात करत असताना जप्त करण्यात आलेल्या शेळ्या-मेंढ्यांसाठी त्यांचा मालक व एनजीओ यांनी उच्च न्यायालयात धाव…
Read More » -
निवसर जवळ बोगद्यात धूर पसरल्याने कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचा खोळंबा..
सिंधुदुर्ग दि.5 (प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गालगत निवसर जवळ जाळण्यात आलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे रेल्वे वाहतुकीवर आज काही काळ परिणाम झाला. रेल्वे मार्गालगत…
Read More » -
वारस नोंद लावण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात विशेष मोहीम राबवणार-पालकमंत्री उदय सामंत
ररत्नागिरी दि.5 जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासा साठी आपण कटिबद्ध असून याचे दृश्य परिणाम नागरिकांना लवकरच दिसून येतील त्यासाठी नागरिकांनी थोडा संयम…
Read More » -
वंदे भारत, पुणे एक्स्प्रेस व मंगलोर एक्स्प्रेस या तीन गाड्यांना कुडाळ येथे थांबे न दिल्यास रेल रोको आंदोलन
कुडाळ,दि.5 (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण हे कुडाळ असूनही कोकण रेल्वेसह रेल्वे बोर्डाकडून थांबे देताना कुडाळवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात…
Read More » -
मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ दिवशी होणार सुरु…रेल्वेचा निर्णय जाहीर
मुंबई (प्रतिनिधी) शुक्रवारी 2 मे रोजी ओडिशाच्या बालासोरमध्ये कोरोमंडल एक्सप्रेसला भीषण अपघात होऊन झालेल्या जिवित हानी च्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा वंदे…
Read More » -
मडगांव-मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा- प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ
मुंबई, दि. 2 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार ३ जून २०२३ रोजी सकाळी ११.०५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या…
Read More » -
युवा पिढीच्या आदर्श निर्माणासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करू-पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी,दि.28 (प्रतिनिधी) युवा पिढीला आदर्श करण्यासाठी आपल्या फाऊंडेशन चा उपयोग होणार असेल, तर त्यासाठी लागेल ती ताकद आपण लावू, अशी…
Read More » -
मांडवी एक्सप्रेसला थांबवून परराज्यातील ट्रेनना पुढे काढल्याने चाकरमानी संतप्त..
मुंबई दि.28 (प्रतिनिधी) घाटकोपर ते दादर अंतर कापायला अवघी 10 मिनिटे लागतात. परंतू कोकणातून आलेल्या मांडवी एक्सप्रेसला ते अंतर कापायला…
Read More » -
भरत जाधव यांनी माफी मागताना वाटलं त्यांनी प्रेक्षकांच्या तिकिटाचे काही पैसे परत दिले असतील..मंत्री उदय सामंत यांचा टोला..
रत्नागिरी (प्रतिनिधी) सावरकर नाट्यगृहात आपण या पुढे पुन्हा पाय ठेवणार नाही असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणाऱ्या भरत जाधव यांच्या…
Read More »