कोंकण
-
रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहाच्या गैरसोयी वरून अभिनेते भरत जाधव नाराज..
रत्नागिरी दि.21 (प्रतिनिधी) शहरातील सावरकर नाट्यगृहाच्या गैरसाई बाबत वेळोवेळी आवाज उठून देखील प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही आता हे नाट्यगृह…
Read More » -
महाराष्ट्र भूषण सोहोळ्यात घडलेली घटना दुर्दैवीच आहे. भर ऊन्हात घेण्याचा निर्णय आयोजकांशी चर्चा करूनच-उदय सामंत
मुंबई,17 (प्रतिनिधी) नवी मुंबईतील खारघरमध्ये रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते.ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी…
Read More » -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांपर्यंत नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि 14 :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिल्ह्यातील काना कोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया असे…
Read More » -
पालकमंत्री उदय सामंत यांनी लावला रत्नागिरी पोलिसांच्या घराचा प्रश्न मार्गी….
रत्नागिरी,दि.12(प्रतिनिधी) राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयासह पाेलिसांसाठी २२२ निवासस्थाने असलेल्या भव्य संकुलाचे…
Read More » -
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटी ला मांडवा जेट्टीजवळ अपघात
(प्रतिनिधी) राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीचा मांडवा जेट्टीजवळ अपघात झाला. जेट्टीजवळ बोट पार्क करताना चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने…
Read More » -
मंत्री उदय सामंत यांनी केला डोंबिवली मधील टँकरमाफियांचा पर्दाफाश
मुंबई,दि.14(महेश पावसकर) संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाने अंगाची काहिली होत असतानाच अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. डोंबिवली शहरामध्ये गेल्या काही…
Read More » -
खुशखबर..! मुंबई-गोवा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस..
मुंबई, (महेशपावसकर): मुंबई- गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे आता अंतिम टप्प्यात आली असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू…
Read More » -
सामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प: पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि.2 (प्रतिनिधी)केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा, सर्वसामान्यांच्या इच्छांना उभारी…
Read More »
