कोंकण
-
कोकण रेल्वे मार्गावर सुरत ते मडगाव ही विशेष गाडी १५ फेब्रुवारीला धावणार
मुंबई- कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर आता आणखी एक विशेष गाडी धावणार आहे. सुरत ते मडगाव…
Read More » -
नगर रचनाकार पदाकरिता वगळण्यात आलेली अट पुनर्स्थापित करा अन्यथा आंदोलन करू– आ. अतुल भातखळकर
मुंबई – महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील नगरविकास खात्याच्या नगररचनाकार या पदाकरिता काढलेल्या जाहिरातीतील “उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे”…
Read More » -
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव नियोजनाची बैठक संपन्न
सिंधुदुर्ग- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव २४ फेब्रुवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी…
Read More » -
कु.अक्षय फाटक या विद्यार्थ्यास उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे तर्फे श्रद्धांजली
मालवण – उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचा चतुर्थ वर्षात शिकणारा विद्यार्थी कु.अक्षय फाटक याचे कॅन्सर या दुर्धर आजारामुळे नुकतेच निधन झाले. गेले…
Read More » -
इन्स्टाग्रामवरील ओळखीतून तरुणीवर लैंगिक अत्याचार; राजीवड्यातील तरुणास पोलीस कोठडी
रत्नागिरी :- इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर ४ महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना रत्नागिरी शहरात उघडकीस…
Read More » -
तरुण मुलांनी गावात राहायला पाहिजे.आपल्या गावाची जबाबदारी स्वीकारायला हवी- नाना पाटेकर
चिपळूण- येणाऱ्या काही दिवसात शिवनदी गाळमुक्त होईल व पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात चिपळूण शहराला कोणताही त्रास होणार नाही,असा विश्वास नाम फाऊंडेशनचे…
Read More » -
आंबा, काजूसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात फुलतोय कॉफीचा मळा
दापोली – कर्नाटक, आसामधील कॉफीचा मळा आंबा, काजूसह नारळ, पोफळीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणातही फुलू शकतो, हे दापोली तालुक्यातील केळशीचे शेतकरी…
Read More » -
Big Breaking :आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला;कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक!
सिंधुदुर्ग- संतोष परब मारहाण प्रकरणी अखेर न्यायालयाने अंतिम सुनावणी घेत नितेश राणेंना अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक…
Read More » -
शासन आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे एकमेकांमध्ये समन्वय साधून काम केल्यास जिल्ह्याचा अधिक विकास -मंत्री उदय सामंत
रत्नागिरी – शासन आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे एकमेकांमध्ये समन्वय साधून काम केल्यास जिल्ह्याचा अधिक विकास साधता येईल.विकासात्मक कामे करण्यासाठी आपण…
Read More » -
कोकणी माणसाला आपत्ती आणि संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्व नदी, नाले खोलीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद,मंत्री विजय वडेट्टीवारांची घोषणा
मुंबई- कोकणातील जनतेला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या भागात आपत्ती निवारणासाठी कायमस्वरुपी योजना राबविण्यावर भर…
Read More »