कोंकण
-
जानेवारी महिन्यापासून कोकणातील शेतकर्यांना ड्रोन हाताळाण्याचे प्रशिक्षण दिले जाणार
काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पिकांवरील किडींचे नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी…
Read More » -
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा
सिंधुदुर्ग:- आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे खासदार विनायक राऊत ह्यांच्या उपस्थितीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…
Read More » -
कासवांच्या घरट्यांची आणि पिल्लांची नोंदी करण्यासाठी आलंंय एम टर्टल ऍप
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, राजापूर, रत्नागिरी, गुहागर हे चार तालुके कासव संवर्धन करणारे तालुके म्हणून नावारूपाला येत आहेत. कासवांच्या…
Read More » -
कणकवलीत शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला,सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण तापले
सिंधुदुर्ग- शिवसेनेचे नेते व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक तसंच करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर…
Read More » -
कोकणात देवरुख संगमेश्वर मार्गावर सापडले खवले मांजर!
रत्नागिरी:-देवरुख संगमेश्वर मार्गावर कोसुंब मार्गावरून ये जा करणाऱ्या एका ग्रामस्थाला कोंसूब घाटी येथे मंगळवारी सकाळी खवले मांजर दिसून आले. हा…
Read More » -
वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्याखेरीज पुररेषा निश्चित केली जाणार नाही: मंत्री उदय सामंत
रत्नागिरी :- चिपळूण शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याची गरज आहे तो आराखडा केला जाईल…
Read More » -
व्हॅक्सीन ऑन व्हील्सचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण..
रत्नागिरी: रत्नागिरी तालुका व शहरातील नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याकरीता व्हॅक्सीन ऑन व्हील्स जिविका हेल्थकेअर प्रा.लि. तर्फे एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण काल…
Read More » -
चाहत्याने लावलेली पैज जिंकून देण्याकरिता मंत्री उदय सामंत राहिले विवाह सोहळ्याला उपस्थित!
रत्नागिरी: राज्य मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी काल मेमन समाजातील एका युवा कार्यकर्ता सफवान…
Read More » -
रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी इन्फोसिस सोबत सामंजस्य करार होणार-मंत्री उदय सामंत
रत्नागिरी:आगामी शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुफ होत आहे. 300 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या या महाविद्यालयात रोजगारक्षम शिक्षण मिळावे…
Read More » -
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीसाठी जागा नाही -मंत्री उदय सामंत
दापोली: पक्षाचे सर्व निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. त्यामुळे त्यांनी निवडणुकीसंदर्भात घेतलेले निर्णय आपल्याला मान्य करायलाच हवेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे…
Read More »