महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
मुंबई– संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास…
Read More » -
सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृतरीत्या राज्यातील पहिला ‘एआय’ युक्त जिल्हा झाला.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि मार्बल कंपनी यांच्यात ‘एआय’ बाबत सामंजस्य करार करण्यास राज्याच्या मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता…
Read More » -
11 रोजी राज्यव्यापी ‘शाळा बंद’चा इशारा !
मुंबई : अंशतः अनुदानित शिक्षकांच्या टप्पा वाढ मागणीसाठी किंबहुना 14 ऑक्टोबर 2024 च्या टप्पा वाढीच्या शासन निर्णयाच्या कार्यवाहीसाठी, निधी तरतुदींसाठी…
Read More » -
मराठी आंदोलनाची ‘पहलगाम’ शी तुलना; आशीष शेलार यांच्या विधानामुळे खळबळ, विरोधकांचा संताप!
मुंबई : “पहलगाममध्ये अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या. इथे मनसे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून मारहाण करीत आहेत” अशी…
Read More » -
चिपळूण नगर परिषदेचे स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेंटर सुरू करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल -पालकमंत्री उदय सामंत
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेने स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेंटर सुरू करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल उचलले आहेअशा प्रकारचा…
Read More » -
खड्डेमय रस्त्यातून प्रवासाचा हा शेवटचा गणेशोत्सव, पुढील वर्षी महामार्ग पूर्ण- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचा 364 पैकी 21 किलो मीटरचा रस्ता शिल्लक असून त्यात साडेचार किमीचा डबल लेन रस्ता शिल्लक आहे.…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई
मुंबई : विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधिज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच…
Read More » -
साडेपाच लाख खैर रोपांचे शेतकऱ्यांना मोफत वाटप; वणवामुक्त अभियानामध्ये शेतकऱ्यांनी जबाबदारी घ्यावी – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : प्रेक्टिकली अभ्यास केलेला शेतकरी देखील ज्ञानापेक्षा मोठा असतो, हे देखील अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. वणवामुक्त अभियान जर आपल्याता…
Read More » -
तर आम्ही गुंडगिरी करूच”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा!
मुंबई : राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून गेल्या काही दिवसांपासून चांगलंच राजकारण तापलं होतं. अखेर…
Read More » -
तुमच्याकडे विधानभवनात सत्ता असेल; रस्त्यांवर आमचीच सत्ता-राज ठाकरेंचा भीम टोला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत…
Read More »