महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
ठाकरे बंधू एकत्र येण्यास आमचे काही देणे घेणे नाही; पण राज ठाकरेला मातोश्रीचा एक भाग देणार का? – नारायण राणेंचा सवाल
मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येण्यास आमचे काही देणे घेणे नाही. परंतु राज ठाकरेला मातोश्रीचा एक भाग देणार का? असा…
Read More » -
मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या संशयावरून तरुणावर ॲसिड फेकले; मुलीच्या वडिलांची कबुली
गोवा : दीड महिन्यांपूर्वी आपल्या मुलीच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा राग मनात ठेऊन त्याचा बदला घेण्यासाठी मुलीच्या बापाने ऋषभ शेट्ये…
Read More » -
भाजप आमदार प्रसाद लाड यांची बनावट स्वाक्षरी,लेटरहेड आणि AI द्वारे खोटा आवाज काढून तब्बल ३ कोटी २० लाख वर्ग करण्याचा प्रयत्न
मुंबई : आमदारांच्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करत शासकीय निधी हडपण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड…
Read More » -
वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस…
Read More » -
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? महापालिका निवडणुकीपूर्वी लागणार निकाल!
मुंबई : शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More » -
विराट कोहलीचे १५ फूट भव्य चित्र निवती समुद्रकिनारी साकारले; सिंधुदुर्गच्या अल्पेश घाटे यांची कलाकृती चर्चेत
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील कुडाळ-पाट परिसरातील सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे तब्बल 15…
Read More » -
मुंबई आणि कोकणाला पावसाचा इशारा; पुढील ४८ तासांत होणार मुसळधार पाऊस
मुंबई : राज्यात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने…
Read More » -
कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर
रत्नागिरी :- सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७…
Read More » -
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई :- शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं,…
Read More » -
संजय मुळे राजर्षी शाहु राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित.
मुंबई : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरच्या संजय मधुकर मुळे…
Read More »