महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
अधिकृत माहिती घेवून मानवी दृष्टिकोनातून वार्तांकन करावे – जितेंद्र दीक्षित
रत्नागिरी :- एखादा संघर्ष झाल्यास लोकांना जागृत करणे आपले काम आहे. अशा वेळी अधिकृत माहिती घेवून मानवी दृष्टीकोनातून जबाबदारीने वार्तांकन…
Read More » -
पत्ता शोधायला आता पिनकोडची गरज नाही – ‘Digipin’ मुळे भारतीय डाक सेवा झाली आणखी स्मार्ट!
मुंबई : तुम्ही पत्ता लिहिताना किंवा कुणाला तरी सांगताना पिनकोडचा उल्लेख केला असेल. परंतु पिनकोड कसं काम करते माहिती आहे…
Read More » -
बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत 61 लाखांची फसवणूक; आरोपीला दिल्लीतून अटक!
रत्नागिरी : बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लॉंन्ड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत फिर्यादी यांची ६९ लाख १९ हजारांची फसवणूक केल्याची…
Read More » -
महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही! – खासदार नारायण राणे यांचे स्पष्ट निर्देश
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यानी आता…
Read More » -
आंबोली धबधबा संध्याकाळी ५ नंतर बंद! अपघातांमुळे प्रशासनाचा निर्णय
सिंधुदुर्ग : पावसाळा सुरू होताच आंबोली घाटात पुन्हा एकदा पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्य आकर्षण असलेल्या आंबोली धबधब्यावर…
Read More » -
आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक…
Read More » -
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक एकची परिवहन संस्था निर्माण करणे…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एनटीपीसीच्या सामाजिक दायित्व निधीतून एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटसाठी अर्थ सहाय्य
मुंबई – विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजीकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी…
Read More » -
पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात जिल्हावासियांना तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्तीची शपथ!
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो रत्नागिरीकरांनी घेतली जिल्हा तंबाखूजन्य पदार्थ मुक्त करण्याची शपथ घेतली. जिल्हा…
Read More » -
तालुक्यात अखंडीत व सुरळीत वीजपुरवठा राहावा यासाठी उपाययोजनांचा सखोल अहवाल सादर करा – आमदार किरण सामंत यांचे महावितरणला निर्देश
राजापूर : मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्हयात अनेक भागात विजपुरवठ्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र भविष्यात राजापूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात…
Read More »