महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील; अनंत गाडगीळ यांचा गंभीर आरोप
मुंबई : भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे…
Read More » -
मद्यधुंद चालकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे; सदाशिव पेठ येथे घडलेल्या दुर्घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील गजबजलेल्या परिसरात शनिवारी दिनांक ३१ मे २०२५ रोजी एक गंभीर घटना घडली. रस्त्याच्या कडेला चहा…
Read More » -
सरकारमधले ‘माणिक’
मुंबई ( श्याम देऊलकर ) : लोकसभा निवडणुकीत अपयश मिळूनही त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि…
Read More » -
कोकण विभागीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन; कोकण हे कॅलिफोर्नियापेक्षा सरस करू – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी (महेश पावसकर)- कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहे. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने, मोठ्या…
Read More » -
मुख्यमंत्री रोजगार योजनेत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार – नव्या उद्योगांचा समावेश
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत चांगले बदल केले आहेत.…
Read More » -
वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल; माफी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा
मुंबई :- आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय…
Read More » -
महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची उपसभापती नीलम गोऱ्हे यांची शिफारस
मुंबई : महाराष्ट्रातील वाढत्या गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म सेवा कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ठोस कायदे व धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी…
Read More » -
भारत निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील ३७३ मतदार अधिकार्यांचे प्रशिक्षण सुरु
मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) अंतर्गत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे आज…
Read More » -
आमच्याकडे विलिनीकरणाबाबत प्रस्तावच नाही किंवा कशातच काही नाही… आज त्या गोष्टीची चर्चा आमच्या स्तरावर अस्तित्वात नाही. त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ – सुनिल तटकरे
मुंबई – राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच…
Read More » -
युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? : अतुल लोंढे
मुंबई : मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने…
Read More »