महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
मुंबई – नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी…
Read More » -
महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद – अरविंद पनगढिया
मुंबई : महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भरीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी…
Read More » -
जोगेश्वरी पूनम नगर येथील पी.एम.जी.पीच्या अति धोकादायक इमारतीमधील ९८२ कुटुंबांचे रक्षण करा
मुंबई : पूनम नगर जोगेश्वरी येथील अति धोकादायक असलेल्या पी.एम.जी.पीच्या १७ इमारतीच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून देखील पुनर्विकासाबाबत अद्याप…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा
मुंबई : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा…
Read More » -
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा इशारा.
मुंबई : राज्यात मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच वातावरणात बदल झालाय. ढगाळ हवामान अन् वादळी पावसामुळे तापमानात घट झाल्याचं जाणवतंय.तर कोकण, मध्य…
Read More » -
रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती.
मुंबई : भारताचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा निर्णय त्याने त्या काही…
Read More » -
व्याख्यानमालांमधूनच आम्ही घडलो ; भाजप नेते गोपाळ शेट्टी आणि कॉंग्रेस नेते संदेश कोंडविलकर यांनी व्यक्त केली कृतज्ञता ; रुचिरा दिघे, हेमंत पाटकर आणि सचिन वगळ पुरस्काराने सन्मानित
मुंबई : ४२ वर्षांपूर्वी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु केली. ही…
Read More » -
‘मर्फी ची बर्फी’ने दिला मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचा नजराणा ; मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लब तर्फे अनोखी स्वरांजली
मुंबई : आताच्या पाकिस्तानातील कोटला सुलतान सिंह येथे २४ डिसेंबर १९२४ रोजी सर्वसाधारण कुटुंबात जन्माला येऊन तमाम भारतीय रसिकांच्या ह्रुदय…
Read More » -
स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व सुखावह होण्यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार -मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई :- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व…
Read More » -
प्रत्येक नागरिकाने आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत – मंगलप्रभात लोढा
मुंबई : आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा,…
Read More »