महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
शंभरी पूर्ण करणाऱ्या रा. स्व. संघाने नथुराम व विखारी विचार सोडून संविधान व गांधी विचार स्विकारावा: हर्षवर्धन सपकाळ
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुराव्यासह मतचोरी उघड केली, मुख्यमंत्री फणविसांनी निवडणूक आयोगाची दलाली बंद करावी मुंबई : राष्ट्रपिता महात्मा…
Read More » -
सेवा पंधरवडा’ पेक्षा रत्नागिरीचा ‘नमो सेवा वर्ष’ राज्यात वेगळा पॅटर्न
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल १७ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात ‘सेवा पंधरवडा साजरा केला जात…
Read More » -
पत्नीपीडित पुरुषांचा राज्यस्तरीय मेळावा
मुंबई / रमेश औताडे आयुष्याचा आधारवड मानलेल्या संसारातच अन्यायाचा सामना करताना अनेक पुरुष मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर आघातांना तोंड देत…
Read More » -
हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्या सुधारणा करा – मंत्री छगन भुजबळ
खोट्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी समिती तयार करा – मंत्री छगन भुजबळ नागपूर : हैदराबाद गॅझेट जीआरविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्याच्या बातम्या…
Read More » -
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला नाट्यपरिषदेच्या रत्नागिरी शाखेचा राजीनामा
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
Read More » -
पाऊण तासाची पत्रकार परिषद ! निवडणूक आयोगाला ७ दिवसांचा अल्टिमेटम !! शेवटी राहुल गांधींनी केली ‘ही’ मागणी!!!
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी…
Read More » -
सांगलीच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम कुटुंबाचा पुढाकार ; अस्लमभाईंच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!
मुंबई : सांगली, विजयनगर येथील अस्लम गुलाब शिकलगार (६०) यांना उपचारा दरम्यान डॉ, आवळेकर यांनी मेंदूमृत (ब्रेनडेड) घोषित केले. त्यानंतर…
Read More » -
‘केंब्रिज’सोबतचा सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य…
Read More » -
बांबू लागवडीने शाश्वत पर्यावरण, ग्रामीण विकास व हरित महाराष्ट्राला चालना – मंत्री भरत गोगावले
मुंबई : पर्यावरण संतुलन राखायचे असेल, पृथ्वीचा ऱ्हास टाळायचा असेल तर वृक्ष लागवडीबरोबर बांबू लागवड हाच मुख्य पर्याय आहे. बांबू…
Read More » -
गणपतीसाठी तब्बल ६ लाख कोकणवासियांनी एसटीने केला सूखरुप प्रवास..!
मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा…
Read More »