महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
रानटी जनावरांच्या त्रासांमुळे कोकणातील शेतकरी त्रस्त
रत्नागिरी : कोकणात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असताना रानटी जनावरांच्या त्रासांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून रानटी जनांवरांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांना…
Read More » -
श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा प्रतिष्ठित दर्जा प्रदान केला असून हा भव्य महोत्सव २२…
Read More » -
सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार: हर्षवर्धन सपकाळ
प्रदेश काँग्रेसचे मुखपत्र जनमानसाची ‘शिदोरी’च्या ‘बेरोजगारीच दाहक वास्तव’ विषेशांकाचे प्रकाशन. RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म…
Read More » -
घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता-जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त महापालिका आयुक्तांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना ठाणे : घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका…
Read More » -
शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या: हर्षवर्धन सपकाळ
*अतिवृष्टीमुळे उद्धवस्त शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवा. * बंगळुरुतील मेट्रो स्टेशनच्या नावाबद्दल मुख्यमंत्री फडणविसांचे अज्ञान; जनतेची दिशाभूल…
Read More » -
मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ
मुंबई ची पुन्हा तुंबई मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई, पुणे,जळगाव,सोलापूर, बीड,…
Read More » -
कुर्ला टू वेंगुर्ला… चित्रपट प्रत्येक कोकणी माणसाने पाहिला पाहिजे…
मुंबई : कुर्ला टू वेंगुर्ला… हा चित्रपट प्रत्येक कोकणी माणसाने पाहिला पाहिजे आणि इतरांना पाहायला सांगितले पाहिजे….कारण… १) या चित्रपटाच्या…
Read More » -
अभिनेते नाना पाटेकरांचं भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठं विधान; म्हणाले, “आपण त्यांच्याशी…”
मुंबई : दुबई येथे होत असलेल्या आशिय चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावर विविध क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेने (ठाकरे) महाराष्ट्रात…
Read More » -
वक्फ कायदा कायम, तीन सदस्य राहणार बिगर मुस्लिम, पण पाच वर्षाच्या त्या अटीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या…
Read More » -
ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ”माझं कुंकू माझा देश” आदोलन
भारत-पाकिस्तान क्रिकेट खेळवणाऱ्या सरकारच्या दुटप्पी धोरणाचा ठाकरे शिवसेनेकडून निषेध रत्नागिरी : दिनांक २२ एप्रिल रोजी पाकिस्तानने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करून…
Read More »