महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
ब्रेकींग: मुंबईत मोनो रेल उन्नत मार्गावर अडकली; सव्वा तासानंतर काचा फोडून प्रवाशांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू
मुबई: चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मुंबईतील सुरक्षीत मानली जाणारी मोनोरेल आज सायंकाळी ६.३० च्या दरम्यान उन्नत मार्गावर कलंडून अडकली…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरा – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
Read More » -
टाटा मेमोरिअल सेंटरच्या रायगड मधील कर्करोग संशोधन केंद्राच्या रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्कात सवलत
मुंबई:टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय…
Read More » -
समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी 45 – 50 किमी; मत्स्यव्यवसाय विभागाकडून राज्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा !
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र खवळलेला आहे. त्यातच समुद्रातील…
Read More » -
22 वर्षांची तरुणी ठरली Miss Universe India 2025 ! थायलंडमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व, कोण आहे मनिका विश्वकर्मा?
राजस्थान: Manika Vishwakarma Wins Miss Universe India 2025 राजस्थानमधील जयपूर येथे मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.…
Read More » -
ॲड. राकेश भाटकर यांना कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या युक्तिवादाचा मान !
रत्नागिरी: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन काल भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाले.…
Read More » -
महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे रत्नागिरीकरांना जाहीर आवाहन !
रत्नागिरी: मी, उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की रत्नागिरी व परिसरात सुरू असलेल्या…
Read More » -
मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा
मुंबई: मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित 25 हजार 892 रोजगाराची होणार निर्मिती
मुंबई: महाराष्ट्र “डेटा सेंटर कॅपिटल” आणि “सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल” म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन…
Read More » -
झोपडपट्टी पुनर्वसन व विविध योजनांच्या समस्या निवारणार्थ शिबिराचे आम अतुल भातखळकर यांचेकडून आयोजन
मुंबई: कांदिवली पूर्व विधानसभा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने समाधान शिबिराचे उदघाटन कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या…
Read More »