महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
मालवण समुद्रकिनारी आढळला दुर्मीळ ‘मास्कड बुबी’ पक्षी
मालवण : दांडी-झालझुलवाडी समुद्रकिनारी सोमवार, 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास एक दुर्मीळ ‘मास्कड बुबी’ पक्षी सापडला. समुद्राच्या…
Read More » -
विकास आराखड्यात आवश्यक सुधारणा करणार, आमदार किरण सामंत यांचे आश्वासन..
रत्नागिरी : जनतेचे नुकसान करण्याचा माझा कोणताही हेतू नाही, त्यामुळे जे होईल ते चांगलेच काम होईल. मी कायमस्वरुपी तुमच्यासोबत असून…
Read More » -
मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे बुजविल्याशिवाय मंडपाच्या खड्ड्याचे पैसे देऊ नका… उद्धव ठाकरेंचे गणेशमंडळांना आवाहन!
मुंबई: गणेशोत्सवासाठी मोफत एसटी सोडून गणेशभक्तांची सोय केली जाणार आहे. पण मुंबई-गोवा महामार्गावर इतके खड्डे पडले आहेत की हाडे खिळखिळी…
Read More » -
कोकणभूमीचं बदलतं सत्य, विकासाआड काँक्रिटीकरणाचं जाळं! या समस्यांवर तिरकस भाष्य करणारा ‘आदिशेष’ !!
मुंबईः समामाजातलं बदलणारं वास्तव पडद्यावर जिवंत करण्याची ताकद ज्यांच्या हातात आहे, असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे आता एका नव्या…
Read More » -
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा – मंत्री उदय सामंत
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच महायुती सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे…
Read More » -
महाराष्ट्रात लवकरच होणार मोठी पोलीस भरती; १५ हजार रिक्त जागा भरणार
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई…
Read More » -
पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रवेशाची दि. ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १२ – राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १…
Read More » -
हत्तीण, कबुतर, वाघ यामुळे महायुती सरकारची अवस्था ‘सर्कसी’ प्रमाणे; काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांची उपरोधिक टीका.
मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या हत्तीणीच्या प्रश्नाने जनतेच्या दुखावलेल्या भावना, दादरच्या कबुतरांच्या प्रश्नाने प्रदूषित झालेले वातावरण, वांद्र्याच्या वाघाने शिवाजीपार्कवर सुरु केलेला…
Read More » -
ब्राह्मण समाज म्हणजे पाताळयंत्री..आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे वाद आणखी पेटणार..
मुंबई : गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच पेटलंय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक…
Read More » -
रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधू कडून एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी…! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून…
Read More »