महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
राज्यातील पाच लाख विस्थापित सिंधी परिवारांना मालमत्तापत्र मिळणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई – राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात. या परिवारांना मालमत्तापत्र…
Read More » -
पंतप्रधान मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई करण्यास निवडणूक आयोगाकडून टाळाटाळ, हाय कोर्टात दाद मागणार: पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य…
Read More » -
राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम…
Read More » -
आमदार किरण सामंत यांच्या हस्ते राजापूर आगारातील पाच नवीन बसचे लोकार्पण
राजापूर : आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून राजापूर एस.टी. आगाराला पाचल नवीन अत्याधुनिक…
Read More » -
रत्नागिरी एसटी विभागाकडून गणेशोत्सवासाठी परतीच्या चाकरमान्यांसाठी 2,500 एसटी बसेसचे नियोजन
मुंबई : गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी कोकणात येत असतो. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून रत्नागिरी एसटी विभागाकडून परतीच्या प्रवासासाठी…
Read More » -
कारवाई नाही झाली तर अधिकाऱ्यांना काळे फासू – राजू खेतले यांचा इशारा!
मुंबई : दोन वर्षात ११ कोटी रुपये खर्च केलेत. मग हा निधी गेला कुठे, तुमच्या बापाचा हा पैसा आहे का…
Read More » -
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ चार योजनांना ब्रेक, केंद्र सरकारकडून घेतले 1.36 लाख कोटींचे कर्ज!
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या दहा योजनांमुळे राज्य सरकारला यंदा केंद्र सरकारकडून १.३६ लाख कोटींचे कर्ज घ्यावे लागले आहे.…
Read More » -
ग्रामीण नागरी सुविधांबाबत बेजबाबदारपणा टाळा – किरण सामंत यांच्या सूचना
लांजा : लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय गाव भेट दौऱ्यात ग्रामीण भागातील ‘नव्या कामांसह अपूर्ण स्थितीतील विकासकामे पावसाळ्यानंतर पूर्णत्वाला नेऊ, असा…
Read More » -
राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार !
मुंबई : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य…
Read More » -
गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? चीनचे नाव घेण्याची हिम्मत का होत नाही ? : अतुल लोंढे
मुंबई : ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले…
Read More »