महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
‘आम्ही महिंद्रकर’ :महिंद्रच्या कर्मचाऱ्यांचा विक्रम ; सलग ५१ वर्षांची वर्षा सहल ! -सुभाष देसाई
मुंबई : वर्षातून एकदा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्या मित्रांसमवेत पावसाळ्यात सहलीला जाणे खूप आनंददायी, सुखद आणि उत्साहवर्धक असते. कारण निसर्गाकडे…
Read More » -
मस्त्य विभाग मरोळ फिश मार्केटचा पुनर्विकास करणार, महापालिका आपला हिस्सा मस्त्य विभागाला देणार – भूषण गगराणी
मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारातील विविध मार्केटच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असून यात मरोळ…
Read More » -
अजितदादा, मला भावलेला परखड आणि मुरब्बी राजकारणी! -योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई : महाभारताच्या काळापासून आपल्या मुलांना पुढे आणण्याची एक प्रथा, परंपरा सुरु झाली आहे जी आजही प्रकर्षाने पुढे रेटण्याचा प्रयत्न…
Read More » -
कोकण रेल्वेचा नवा प्रयोग: प्रवाशांसाठी ‘कार ऑन ट्रेन’ सेवा प्रथमच सुरु
मुंबई : रो-रो सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर, आता प्रथमच प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने कार ‘कार ऑन ट्रेन’ ही सेवा सुरू करण्यात येणार…
Read More » -
फणस संशोधनासाठी वाकवली होणार केंद्रबिंदू; वित्त विभागाच्या नकारानंतर बदलला निर्णय
दापोली : फणसासाठी कोकण विभागात स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे शक्य नसल्याचा स्पष्ट अभिप्राय राज्याच्या वित्त व नियोजन विभागाने दिला आहे.…
Read More » -
विधानभवन लॉबीतील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार; प्रायश्चित म्हणून राजानीमा द्या: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात…
Read More » -
अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तत्काळ दखल; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पाहणी
मुंबई –अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट…
Read More » -
राज्यात २४ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागात पडणार सर्वाधिक पाऊस!
मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार २४ ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची…
Read More » -
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण नवीन डेडलाईन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नवी घोषणा
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील १४ वर्षांपासून रखडले आहे. २०११ साली महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊनही अद्यापपर्यंत चौपादरीकरण…
Read More » -
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पावसाळी अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी…
Read More »