Uday Samant
-
महाराष्ट्र
पाली ग्रामीण रुग्णालयात डायलिसिसची मोफत सुविधा
रत्नागिरी : आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी पाली गावातील ग्रामीण रुग्णालयाला…
Read More » -
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरपरिषद हद्दीमधील जुन्या भाजी मार्केटच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन शहराच्या स्वच्छतेबाबत कॉम्प्रोमाईज नको – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : शहरामधील विकासकामे पूर्णत्वाकडे जातात. ती तशीच टिकली पाहिजेत. परिसराची शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही सर्वांनी घेतली पाहिजे. त्यामध्ये कॉम्प्रोमाईज…
Read More » -
महाराष्ट्र
‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद : 25 विभागांचे 123 अर्ज; 90 टक्के जागेवर निकाली, जनतेच्या कामापेक्षा कोणतेही मोठे काम असू नये -उदय सामंत
रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 25 विभागांचे 123…
Read More » -
विद्यार्थ्यांमध्ये मिसळले मंत्री उदय सामंत; क्रिकेट खेळून घेतला आनंद!
रत्नागिरी : आज रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विविध शासकीय संस्थांचा आढावा घेत महत्त्वपूर्ण…
Read More » -
महाराष्ट्र
अंबाजोगाई आता ‘कवितांचे गाव’ होणार -उदय सामंत ह्यांची घोषणा
मुंबई : आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी असलेल अंबाजोगाई गाव लवकरच महाराष्ट्रातील तिसरे पुस्तकांचे गाव म्हणून घोषित होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे…
Read More » -
महाराष्ट्र
मंत्री उदय सामंत ‘उद्योग गुरु’ पुरस्काराने सन्मानित
पनवेल : पनवेल येथे प्रशांत सागवेकर व त्यांच्या पत्नी साक्षी यांच्या परिणीता फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याचे उद्योग व…
Read More » -
महाराष्ट्र
मराठी चित्रपटांना नवी चालना! ‘एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात समावेशाची मागणी -मंत्री उदय सामंत
मुंबई : उद्योग विभाग ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी अर्थात एव्हीजीसी – एक्सआर धोरण आणत आहे. यामध्ये…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र पुढील एक वर्षात उभारणार – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
Read More » -
कोंकण
जगातले अभ्यासक, पर्यटक येतील असे स्मारक उभारु बाबासाहेबांच्या विचारांचे, ज्ञानस्मारक असेल – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : जगातून अभ्यासक, पर्यटक येतील असे भव्य-दिव्य स्मारक बाबासाहेबांच्या आंबडवे गावी उभारले जाईल. हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे असेल, ज्ञानस्मारक…
Read More » -
महाराष्ट्र
दामले विद्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन,दोन वर्षांत रत्नागिरी स्मार्ट सिटी म्हणून झळकणार – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : एमआयडीसीने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे. साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत. येत्या दोन वर्षात स्मार्ट शहर म्हणून रत्नागिरी…
Read More »