महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे वडील रवींद्र सामंत यांना ‘जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील प्रथितयश उद्योजक रवींद्र सामंत यांना कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा ‘रत्नागिरी जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ हा…
Read More » -
रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित – पालकमंत्री उदय सामंत यांचा थेट संवाद
रत्नागिरी : रत्नागिरीतून 20 जण जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते मात्र ते श्रीनगर मध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी- उद्योग…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, म्हणून अतिरेकी भारतीयांना बोल लावत होते; वडिलांना, काकांना गोळ्या घातल्या -जगदाळेंनी सांगितला थरारक प्रसंग
पहलगाम : पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवार, 22 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास गोळीबार झाला. पर्यटकांवर झालेला हा हल्ला…
Read More » -
२४-२५ एप्रिलला शरद पावरांचा वेंगुर्ला-आंबोली दौरा फालसंशोधन केंद्र-नाथ पै स्मृती केंद्र-ऊस संशोधन केंद्राला भेट..!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राज्यसभा खासदार शरद पवार हे येत्या गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५…
Read More » -
आयुष्यात आपण परत कधीच भाजपमध्ये जाणार नाही..! -निलेश राणे
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)-“आयुष्यात आपण परत कधीही भाजपामध्ये जाणार नाही, शेवटपर्यंत शिवसेनेतच रहाणार..,धनुष्यबाण हा शेवट…! ‘फूलस्टॉप ‘…!” ही मी तुम्हाला खात्री देतो’…
Read More » -
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर… हत्तीवरून पेढे वाटेन! -ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अर्थात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण…
Read More » -
नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक, १४२ कोटींची तरतूद
मुंबई : स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य…
Read More » -
बसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी
मुंबई / रमेश औताडे : मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसचा वापर वाढविण्याचा निर्णय झालेला असताना त्या बसचा पुरवठा…
Read More » -
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
वाहतुकीला नवा वेग –मुंबई, ठाणे आणि अन्य शहरांमध्ये सुरू होणार बाईक टॅक्सी सेवा
मुंबई : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीसह राज्यात महापालिका असलेल्या २९ महानगरे व १ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या…
Read More »