महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
IMD चा अलर्ट : मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता!
मुंबई : गुढीपाडव्यापासूनच राज्याच्या काही भागांमध्ये उकाडा वाढला, तर काही भागांमध्ये दमट हवामानात आणखी भर पडली. मुंबईत सध्या अशीच स्थिती…
Read More » -
‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया’ -शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्याच्या माध्यमातून त्याने नाव न घेता उपमुख्यमंत्री…
Read More » -
फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा -हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
मुंबई : महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड…
Read More » -
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिर्डी विमानतळावर रात्रीच्या विमानसेवां सुविधा सुरू!
मुंबई :शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ही ऐतिहासिक…
Read More » -
गिरणी कामगारांच्या स्वप्नातील घराला महागड्या मेंटेनन्सचा तडा…अन्याय दूर करण्याची सरकारकडे केली मागणी
मुंबई / रमेश औताडे : गिरणी संपानंतर संघर्षाच्या वणव्यातून आपलं हक्काचं घर मिळवण्यासाठी गिरणी कामगारांनी अनेक दशके लढा दिला. पण…
Read More » -
विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ
मुंबई : सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर…
Read More » -
किल्ले रत्नदुर्गच्या साक्षीने गुढीपाडवा! गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचा ऐतिहासिक उपक्रम!
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान (रत्नागिरी विभाग) यांच्यातर्फे ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर गुढीपाडवा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात…
Read More » -
उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे दावत-ए-इफ्तारचे आयोजन
रत्नागिरी :उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दावत-ए-इफ्तार पार्टीला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री…
Read More » -
राजापूरमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा, आमदार किरण सामंत शोभायात्रेत सहभागी
राजापूर : गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या निमित्ताने राजापूर शहरात काढण्यात आलेल्या शोभयात्रेत लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी…
Read More » -
कोकण विकास समितीची केंद्र सरकारकडे मागणी – स्वतंत्र ‘मंगळुरू-मुंबई वंदे भारत’ आवश्यक
मुंबई– मडगाव या वंदे भारत एक्स्प्रेसला (२२२२९ / २२२३०) प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही गाडी १०० ते १०५…
Read More »