महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
मुंबईकरांसाठी पाणीपुरवठा वाढवा,सरकारने ५०० एमएलडी अतिरिक्त पाणी तातडीने द्या!-सुनील प्रभू यांची मागणी
मुंबई : मार्च महिन्यातच मुंबईत पाण्याची समस्या सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने…
Read More » -
“पाणीसाठा कमी, पुढील उन्हाळ्यासाठी नियोजन गरजेचे”–सुनील प्रभू यांची विधानसभेत मागणी
मुंबई : मुंबईत आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे.…
Read More » -
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील राख विक्रीत मोठा गैरव्यवहार; दोषींवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई प्रतिनिधी : भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून, याप्रकरणी रॅकेट चालवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना…
Read More » -
सेन्सॉर बोर्डाकडून दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – नितीन राऊत
मुंबई प्रतिनिधी : दलित पँथर चळवळीचे संस्थापक, क्रांतिकारी कवी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला…
Read More » -
नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित – मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, पोलिसांवरील हल्ले सहन केला जाणार नाही
मुंबई प्रतिनिधी : नागपूर शहरात सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती देत हा हल्ला…
Read More » -
नागपूर दंगल प्रकरणावर नितेश राणे यांचा हल्लाबोल; “जिहादी मानसिकतेच्या कारट्यांना चोप देणार”
मुंबई प्रतिनिधी : नागपूर दंगल प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी आज सभागृहात आणि बाहेर जोरदार टीका करत विरोधकांवर हल्लाबोल केला.…
Read More » -
शासनाने सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन निर्माण करावे भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची शासनाला विनंती
मुंबई– मुंबईत आज स्वयं पुनर्विकास योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. १६०० प्रस्ताव मुंबई बँकेकडे स्वयं पुनर्विकासाचे कर्ज मागण्यासाठी आलेत. आम्ही ३६…
Read More » -
औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक तो पुसला पाहिजे ही जनभावना- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर स़डकून टीका
मुंबई : क्रूरकर्म्या औंरगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस अमानूष छळ केला. औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून तो पुसण्यासाठी…
Read More » -
“ज्यांचा एकही ग्रामपंचायत सदस्य नाही, अशा अदखलपात्र पक्षाच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षाची दखल आपण घेत नाही”- मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : डांबर घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला आजवर रत्नागिरीतील जनतेने मतदानरूपी डांबर फासलेले आहे. त्यामुळे ज्या पक्षाचा एक ग्रामपंचायत…
Read More » -
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत कर्जासहित विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा- आ.प्रवीण दरेकर
मुंबई : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत कर्जासहित विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा अशी मागणी…
Read More »