महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
शिक्षणच मुस्लीम समाजाला विकासाकडे नेईल! – श. नू. पठाण
नागपूर : शिक्षणच मुस्लीम समाजाला विकासाकडे घेऊन जाईल. त्यामुळे शिक्षणावर अधिक भर द्या. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा समन्वयाचा जागर करा, असे…
Read More » -
अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला; पोलीस आणि अधिकाऱ्यांची धावपळ
रत्नागिरी : मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि…
Read More » -
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
मुंबई :- पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन…
Read More » -
माळशेज घाटात सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी एक महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : – माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर, कल्याण-नगर महामार्गावर वसलेले पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे.…
Read More » -
हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमचा पुनर्विकास करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : – पुण्यातील बी. जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय आणि…
Read More » -
डिसेंबरमध्ये जिल्हा क्रीडा संकुल जनतेच्या सेवेत – उदय सामंत
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यात जिल्हा क्रीडा संकुलाची…
Read More » -
जगातील हवामानशास्त्रज्ञ चिंतेत, आगामी तीन महिन्यांत जगभरात तापमान आणखी वाढणार!
मुंबई : पुढील तीन महिन्यांत जगभरात तापमानातील वाढ अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वर्तवला आहे. उत्तर दक्षिण…
Read More » -
हवामान बदलाचे परिणाम: हापूस आंब्याचे उत्पादन यंदा 25 टक्केच
मुंबई : बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा २५ टक्केच राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे मे महिन्यात आंबा…
Read More » -
एसटी महामंडळाच्या ताफ्यातील तब्बल 8 हजार बस भंगारात जाणार.
मुंबई : महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास योजनांमुळे एसटीची दिवसाची प्रवासी संख्या 55 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर दुसरीकडे…
Read More »
