महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांची रेल्वे अयोध्येला रवाना सुरक्षित जा, सुरक्षित या उदय सामंत मंत्री सामंत यांनी दिल्या शुभेच्छा.
रत्नागिरी: आपल्या घरातलं कुटुंब हे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेले आहे. आपल्याला आशीर्वाद मागण्यासाठी हे सर्वजण निघालेले आहेत. अशा पध्दतीची वागणूक…
Read More » -
औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी भव्य कन्व्हेंशन सेंटरची उभारणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन…
Read More » -
इंदिरा गांधी यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेली अंगणवाडी आजही मागण्याच्या प्रतीक्षेत
मुंबई / रमेश औताडे : भारतात १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंगणवाडी योजना लागू केली . आज ५० वर्ष…
Read More » -
२३२ प्रवाशांसह तिसरे विमान दाखल; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढील प्रवासासाठी बसेस सज्ज
मुंबई : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
मुंबई उपनगरात खेळाडूंना संधी; जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५…
Read More » -
‘माहिती व जनसंपर्क’ विभागातील नव्या उपसंचालकांचा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पदोन्नतीने नियुक्त झालेल्या उपसंचालक (माहिती) यांचा प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक…
Read More » -
रत्नागिरी, सिंधुदुर्गात वानर-माकड निर्बिजीकरण केंद्र सुरु करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन.
रत्नागिरी : कोकणात वानर, माकडांनी घातलेल्या उच्छादांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात माकड…
Read More » -
पर्यटकांना वाचवताना प्राण गमावलेल्या युवकाच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची आर्थिक मदत
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन…
Read More » -
गिरणी कामगार आक्रमक; आशिष शेलार यांच्या कार्यालयावर मोर्चा
मुंबई : गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत, शेलू आणि वांगणीतील ८१ हजार गृहप्रकल्पासंबंधीचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी गिरणी…
Read More » -
खरेदीपूर्वी दुकानदाराचा धर्म विचारा; मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा.
रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे…
Read More »