महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला! – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो…
Read More » -
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात..
मुंबई: शेतकरी, महिला, समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणा सोबतच आरोग्य, रोजगार, उद्योग, पायाभूत सोयी सुविधांच्या बळकटीकरणास शासनाचे प्राधान्य आहे. राज्य शासन…
Read More » -
औरंगजेब क्रूर नव्हता – अबू आझमी याचे वादग्रस्त विधान
मुंबई : अबू आझमींनी औरंगाजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा…
Read More » -
जनजागृतीसाठी पत्रकारांनी आपल्या माध्यमातून पुढाकार घ्यावा – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : पुढारी या आघाडीच्या वृत्तपत्राच्या “पुढारी आयकॉन” गौरव समारंभ सोहळ्यासाठी रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि…
Read More » -
गुन्हेगार पोलीस व अधिकारी कोणताही असो, थेट बडतर्फी – मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला कडक इशारा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला मोठा इशारा दिला आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून…
Read More » -
‘त्या’ गुंडाना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण -एकनाथ खडसे
जळगाव : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताई नगर भागातील मुक्ताई यात्रेत काही टवाळखोरांनी छेड काढली. हा…
Read More » -
मंडणगड हादरले! शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, १० लाखांची खंडणी मागितली
मंडणगड : जनावरे चरविण्यासाठी घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर चारचाकी गाडीतून आलेल्या टोळक्याने पाठीत चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना शेनाळे (ता.…
Read More » -
आपला कोकण हा जगात सर्वोत्तम आहे, हे जगानेही मान्य करायला हवे. इतके सुंदर काम करा, – सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे
देवगड : कोकण सन्मान’ हा ‘कॉन्टेन्ट क्रिएटर्सच्या हक्काचे व्यासपीठ आहे. तुम्हाला अजून प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ दिवसेंदिवस मोठं होत राहील.…
Read More » -
राज्याने हरित प्रकल्प गमावलेला नाही, मुख्यमंत्र्यांची रिफायनरीबाबत ठाम भूमिका
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथे हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरी) होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रात देशातील…
Read More »
