महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
अनिल गलगली यांना “द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी” पुरस्कार प्रदान
मुंबई : ट्रान्स एशियन चेंबरच्या २६व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना प्रतिष्ठित “द पिलर…
Read More » -
लोककला आणि नाटकावर सर्वंकष संशोधनाची गरज; सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलारांचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी : मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यात काही दुमत नाही. मात्र, लोककलांमधून उगम पावलेल्या नाटकाच्या मूळ…
Read More » -
पत्रकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी ” पत्रकार सुरक्षा समिती “
मुंबई / रमेश औताडे : ज्या ज्या ठिकाणी पत्रकारावर अन्याय व हल्ले होतील त्या त्या ठिकाणी ” पत्रकार सुरक्षा समिती…
Read More » -
चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांकरिता कार्यशाळांचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई : गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रातील उदयोन्मुख लेखकांसाठी कार्यशाळा, ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा, निर्मात्यांसाठी…
Read More » -
मराठी भाषेचा गौरव ३६५ दिवस व्हायला हवा- मंत्री उदय सामंत
मुंबई / रमेश औताडे : मराठी ही आपली मातृ भाषा आहे तिचा गौरव केवळ २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनीच…
Read More » -
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिक आणि बंदरांच्या समस्यांवर महत्वपूर्ण बैठक
रत्नागिरी : मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.…
Read More » -
ठाण्यात लवकरच पॉड टॅक्सी सेवा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे : जमीनीवरील वाहतुक हवेतून झाल्यास शहरातील वाहतुक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौक…
Read More » -
जनतेच्या सहमतीशिवाय रिफायनरी नाही – भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांची भूमिका
दापोली : रिफायनरी आपल्या भागात आणायची की नाही हा सर्वस्वी येथील जनतेचा निर्णय आहे. त्यामुळे येथील जनतेने आता आपल्याला रिफायनरी…
Read More » -
रत्नागिरीत ‘सागरा प्राण तळमळला’ कार्यक्रम गाजला – स्वातंत्र्यवीरांचे विचार जपण्याची जबाबदारी आपली ! – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी…
Read More » -
सिंधुदुर्गात पर्यटनाचे नवे दालन – महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे गुलदारचा ताबा
सिंधुदुर्ग : हिंदुस्थानच्या नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटन विकासासाठी मिळणार आहे. या युद्धनौकेवर समुद्राच्या आत…
Read More »